भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
तळोदा ( जि. नंदूरबार ) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळी, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील, साक्री ( जि. धुळे )च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी...
महागौरीवेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य यांचे आंदोलन खोटारडे
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे...
माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची सणसणीत प्रतिक्रिया माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे....
माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे : भुजबळ, वडेट्टीवारांंना गप्प बसण्याचा सल्ला
नागपूर ः सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना न्याय देण्यासाठी काहीच केले नाही. शिंदे-फडणवीस सरकार ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. आतापर्यंत ओबीसींना केवळ फडणवीस सरकारच्या काळात न्याय मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयात १९ जुलैला सुनावणी असून सरकार योग्य...
ओबीसींना आरक्षण देण्यास शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध
माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे : भुजबळ, वडेट्टीवारांंना गप्प बसण्याचा सल्ला नागपूर: सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना न्याय देण्यासाठी काहीच केले नाही. शिंदे-फडणवीस सरकार ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. आतापर्यंत ओबीसींना केवळ फडणवीस सरकारच्या काळात न्याय मिळाला...
बिना संगम काठावरील संभाव्य जिवित, मालमत्ता हानी टाळा
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकारी व वेकोलीला पत्र नागपूर : कामठी तालुक्यातील बिना (संगम) नदी काठावर अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली असून प्रवाह थोपविण्याकरिता नदीच्या काठावर युद्धस्तरावर मजबुतीकरण करण्याची गरज आहे. तातडीने...
वीज हानी 15 टक्क्यांपर्यंत आणा – ऊर्जामंत्री
मुंबई: वीज वितरण हानी 15 टक्क्यांवर आणायची आहे. कर्मचारी संघटनांनी वीज हानी कमी करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा. भावनात्मक न होता वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीज हानी 15 टक्क्यांवर कसे आणणार याचा प्रस्ताव द्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा चर्चा करु, तो...
ऊर्जाक्षेत्र मजबूत व रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प – ऊर्जा मंत्री बावनकुळे
मुंबई: शासनाच्या विविध योजना व प्रकल्पातून रोजगार निर्मिती करणारा तसेच ऊर्जा क्षेत्राला मजबूत करणारा व सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर करून शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीचे प्रयत्न या अंदाजपत्रकातून करण्यात आला...
धर्मा पाटील जमीन मोबदला प्रकरण: निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करणार – ऊर्जामंत्री
मुंबई: धुळे जिल्ह्यातील मौजा विखरण येथील धर्मा मंगा पाटील जमीन मोबदला प्रकरणी निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात येऊन तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचा एकत्रित 293 च्या प्रस्तावावर...
पालकमंत्री पांदण रस्ते योजना: 31 मार्चपर्यंत आराखडे तयार करा – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: विविध योजनांच्या अभिसरणातून शासनाने शेतकर्यांसाठ़ी सुरु केलेल्या पालकमंत्री शेत-पांदन रस्ते योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे आराखडे उपविभागीय अधिकार्यांनी येत्या 31 मार्चपर्यंत तयार करून तालुकास्तरीय समितीची मान्यता घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजनेची...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समस्या आढावा बैठक भूसंपादन न झालेल्या 850 एकर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प करणार : पालकमंत्री
नागपूर: गोसेखुर्द प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या पण प्रकल्पाजवळच असलेल्या 850 हेक्टरवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प करण्यात येणार असून या विजेचा दर काय राहील याचा अभ्यास करून जमिनीचा दर ठरविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज...
सोनेगाव राजा पूरग्रस्तांच्या यादीतील कुटुंबांचेच आधी पुनर्वसन करा : पालकमंत्री
नागपूर: कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा येथे 1962 साली झालेल्या पुरामुळे 250 पेक्षा जास्त कुटुंब बेघर झाले होते. या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक होते. पूरग्रस्तांच्या यादीत नावे असलेल्या सर्व कुटुंबांचे आधी पुनवर्सन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज...