BJP rally in Mumbai: Amit Shah says countdown for 2019 has begun

Mumbai: The Bharatiya Janata Party (BJP) on Friday organised grand celebrations, marking the party's 38th foundation day in Mumbai. BJP decided to dedicate its day-long effort to party workers at a time when it is either directly or indirectly in...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, मेळाव्यातच कार्यकर्त्यांनी केला हंगामा

मुंबई : भाजपने मोठा गाजावाजा करत आपल्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानात भव्य मेळावाचे आयोजन करण्यात आलेय. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेय. मात्र, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे साधे पोस्टर तसेच फोटो नसल्याने नाराज झालेत. त्यांनी...

By Nagpur Today On Thursday, April 5th, 2018

भाजपचा उत्सव शेतक-यांच्या जखमावर मीठ चोळणाराः सचिन सावंत

मुंबई: मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...

By Nagpur Today On Tuesday, April 3rd, 2018

अंबानी आणि अदानींच्या व्यवहारामुळे वीज दर वाढीचे संकट

मुंबई : उपनगरात अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंफ्रास्टक्चर कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो तर हीच कंपनी गौतम अदानीच्या अदानी ट्रान्समिशन या कंपनीला विकण्यात आली आहे. रिलायंस इंफ्रास्टक्चर हि कंपनी तोट्यामध्ये असून,या कंपनीची बाजार भावानुसार ५ हजार ७७५ करोड एवढी...

By Nagpur Today On Tuesday, April 3rd, 2018

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार : अशोक चव्हाण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

Will RSS chief be stamped ‘anti-national’ for speaking on corruption, asks Sena

Mumbai: The Shiv Sena on Monday wondered if RSS chief Mohan Bhagwat would be branded “anti-national” or “anti-Hindu” for his comment that the country needed a protest against corruption. The ‘sarsanghchalak’ has voiced his strong opinion on the same issues...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

हे सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी जनतेचे अनेक प्रश्न लावून धरले. पण सरकारने त्याला सतत नकारात्मक प्रतिसाद दिला. ही भूमिका पाहता हे सरकार आहे की नकारघंटा? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

समृद्धी महामार्गात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार!

मुंबई: समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना अनेक ठिकाणी टप्पा पद्धत वापरण्यात आल्याने असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज मांडला होता. या प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विधानसभेतील...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

मुक्तविदयापीठ आणि इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – आमदार हेमंत टकले

मुंबई: राज्यातील मुक्त विदयापीठ आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. दरम्यान या लक्षवेधीवर मराठी भाषा विभाग आणि वित्त विभागाचे सचिव यांची...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा!

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

…तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार!: विखे पाटील

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उंदीर घोटाळ्याचा संदर्भ वापरत सरकारवर तुफानी टोलेबाजी केली. सरकारचा गैरकारभार आणि उंदीर घोटाळ्याची अफलातून सांगड घालून त्यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली. गेल्या आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

After RAT now its TEA SCAM in Maharashtra

Mumbai: The Congress's Mumbai unit on Wednesday alleged a massive "Tea Scam" in Maharashtra Chief Minister's Office (CMO) where daily, an average of 18,500 cups of the hot beverage are served. Furnishing RTI documents, Mumbai Congress President Sanjay Nirupam said there...

By Nagpur Today On Tuesday, March 27th, 2018

विधीमंडळ गटनेते जयंत पाटलांनी सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांचे काढले वाभाडे

मुंबई: राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कृषीमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना सरकारी योजनांचा दिलेला लाभ तर सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी आरक्षित भूखंडांवर बांधलेला बेकायदेशीर बंगला असेल किंवा मंत्रालयातील उंदीर घोटाळा असेल या सगळया कारभाराचे आणि सत्तेतील भ्रष्ट मंत्र्यांचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी अक्षरश:...

By Nagpur Today On Tuesday, March 27th, 2018

दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण; 100 कोटींच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता

मुंबई: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

Elgar Morcha in Mumbai Updates: ‘Arrest Devendra Fadnavis if Can’t Nab Sambhaji Bhide’

5:22 PM IST Do not try to bring Hitler’s rule: Prakash Ambedkar warns Prime Minister Narendra Modi


5:00 PM IST Government should not work for the court: Prakash Ambedkar
4:41 PM IST A delegation of 10 people along with Prakash Ambedkar will meet...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

‘देव त्यांना बुद्धी देवो’; ‘उंदीर घोटाळ्या’वरून एकनाथ खडसेंना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत केला होता. याचे प्रत्युत्तर...

By Nagpur Today On Friday, March 23rd, 2018

रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकच नाहीत – आमदार हेमंत टकले

मुंबई: एमआयडीसीमधील अनेक उद्योग, कारखाने यांच्या मशीनचे ऑडिट होणे आवश्यक आहे. तसेच त्या मशिनींचे अपग्रेडींग करायला लावले पाहीजे अशी मागणी करतानाच रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यासाठी शासनाकडे भरारी पथक नसल्याची बाब आमदार हेमंत टकले यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान या प्रश्नावर...

By Nagpur Today On Friday, March 23rd, 2018

लोकशाहीचा खून यापूर्वी कधी झाला नाही – जयंत पाटील

मुंबई: विरोधी पक्षाने विधानसभेच्या अध्यक्षांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर आणि कामकाजावर चर्चा झाली असती तर सरकारची लक्तरे निघाली असती म्हणूनच पोरकटपणाने अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मंजुर करण्यात आला. लोकशाहीचा खून यापूर्वी कधी झाला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील गटनेते...

By Nagpur Today On Friday, March 23rd, 2018

4 JJ Hospital doctors booked for securing MBBS admissions with forged documents

Mumbai: The JJ Marg police in Mumbai have booked four doctors of renowned JJ Hospital (Grant Medical College) on the charges of submitting forged documents to secure admissions to the MBBS course. The accused doctors have been identified as Sayyed...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

शिक्षक भरती केव्हा करणार? : विखे पाटील

मुंबई: मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडला असून, डी.एड., बी.एड. केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

तुर, सोयाबीन, उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव

मुंबई: तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळे कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर,सोयाबीन,उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने विधानपरिषदेचे...